भारतातील ग्रामपंचायतीची रचना काय आहे?www.marathihelp.com

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 26166 +22